हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते टाळण्यासाठी...
Monday, July 19, 2021
Labels:
Ambalika,
Ambika,
Dhrutrashtra,
Mahabharat,
Pandu,
Satyavati,
Vidur,
Vyas,
धृतराष्ट्र,
पांडू,
विदुर