गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला. सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले. राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला. त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला. अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली. ...
Monday, May 17, 2021
Labels:
Mahabharat,
S L Bhairappa,
Satyavati,
पर्व,
महाभारत
Sunday, May 02, 2021
महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते. आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की, शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू. यातील देवापि हा थोरला पुत्र धर्मपरायण व प्रजाहितदक्ष असूनही,...
Labels:
Bhandarkar,
BORI,
Critical Edition of Mahabharat,
Mahabharat,
गंगा,
महाभारत,
शंतनू