महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Friday, March 26, 2021

26 Mar

महाकाव्याची भव्यता

महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.  सुमारे एक लक्ष श्लोकांसह जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते  देखील. हे कसे? आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण)  यांचा पुत्र उग्रश्रवा सौती  नैमिषारण्यातील शौनकादि ऋषींना सांगतो तेथपासून. ...

Monday, March 15, 2021

15 Mar

औक्षोहिणीच्या गणिताची वास्तवता

महाभारत युद्ध म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर १८ औक्षोहिणी सेनेच्या युदधाचा एक भलामोठा पट उभा राहतो . पण हे १८ औक्षोहिणी म्हणजे नक्की किती ? व एवढे सैन्य खरोखरीच अस्तित्वात होते का? महाभारतातील आदिपर्वाच्या दुसऱ्या अध्यायात दिलेल्या माहितीवरून घेतलेला हा वेध .महाभारताच्या १८ पर्वांमधे वर्णन केलेल्या, महाभारतातील १८ दिवसांच्‍या...

Wednesday, March 10, 2021

10 Mar

महाभारताच्या चोखंदळ वाचकांसाठी संदर्भ व विश्लेषण ग्रंथ

 प्रत्येक मराठी घरात रामायण-महाभारत यासारखे धर्मग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रथम हस्तांतरित होतात  होतात ते मौखिक स्वरूपात.  आमच्या लहानपणी तरी तशीच परिस्थिती होती व त्यामुळे त्यातील अद्भुताचे मलाही  एक कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा देखील. ...

Sunday, March 07, 2021

07 Mar

जरासंध वधाचे अप्रतिम शिल्प

 जरासंधाचा वध हि महाभारतातील अनेक राजकीय कंगोरे असणारी घटना. वरवर एक साधं द्वंद्वयुद्ध पण यात भीमाने केलेल्या जरासंधाच्या वधाने पांडवांसाठी व श्रीकृष्णासाठी अनेक गोष्टी प्रस्थापित केल्या.खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची निर्मिती केल्यानंतर आपल्या वेगळ्या राज्याचा डंका पिटणे आवश्यक आहे हे पांडवांच्या व विशेषतः युधिष्ठिराच्या...
07 Mar

खांडववन दहनाचे सुंदर शिल्प

कृष्णार्जुनानी केलेले खांडव वनाचे दहन हि महाभारतातील एक उल्लेखनीय घटना असल्याचे मानावे लागते कारण वरवर अनेक घटनांपैकी एक असे वाटणारी हि घटना पांडवांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारी एक घटना ठरलीएका ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या अग्नीला  दिलेले वाचन पूर्ण करण्याकरिता म्हणून कृष्णार्जुनांनी खांडव वन जाळल्याचा उल्लेख...
07 Mar

मोक्षदा एकादशी (गीता जयंती )

 #GeetaJayanti, #VaikuntaEkadashi, #GitaJayanti, #GitaJayanti2020, #vaikuntaekadasi2020२०२० ची गीता जयंती २५ डिसेंबर रोजी साजरी झाली , त्यानिमित्ताने लिहिलेली गीतेच्या १८ अध्यायांची ही छोटीशी ओळख .गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ असला तरी यात काय आहे याची माहिती आपल्यापैकी बरेच जणांना नसते. महाभारत युद्धाच्या सुरुवातीला...
Page 1 of 212Next